देश विदेश
-

दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर!
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी काल रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी झाली होती. ही गर्दी अनियंत्रीत…
Read More » -

न्यू इंडिया बँकेचा महाव्यवस्थापक अटकेत, १२२ कोटींच्या अपहाराचा आरोप!
मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता याला अटक करण्यात आली. बँकेच्या प्रभादेवी व…
Read More » -

महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने केली समितीची स्थापना!
लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. महायुती सरकारने…
Read More » -

सर्वंकषचा विद्यार्थी सिद्धांत सुर्यगंध पोहचला युरोपमध्ये
इंडो लॅटवियन स्टुडंट एक्सेंज प्रोग्राम मधून मिळाली संधीतालुक्यातील सर्वंकष विद्या मंदिर रत्नागिरी येथील इयत्ता ७ वी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी सिद्धांत…
Read More » -

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!
मुंबई, दि. ११: दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती…
Read More » -

मंत्री उदय सामंत यांची जेएनयू मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेटसामंत हे जेएनयू विद्यापीठाला भेट देणारे पहिले मंत्री.
दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांनी आज दिल्ली येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ…
Read More » -

विक्रमी संख्येने रेल्वेने लाखो भाविक प्रयागराज मध्ये – गिरीश करंदीकर,मुख्य जनसंपर्क अधिकारी,कोकण रेल्वे.
प्रयागराज रेल्वे स्थानकात भाविकांचे आगमन आणि निर्गमन अत्यंत शांततेत सुरू असल्याचे रेल्वे ने म्हटले आहे.कालच्या दिवसात साडे बारा लाख प्रवाश्यानी…
Read More » -

बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चारही महिलांना अटक!
मुंबई : बुरख्याच्या आत काय आहे? या एका प्रश्नाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एकच खळबळ माजली. विमानतळावरच्या सुरक्षा यंत्रणांनी…
Read More » -

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यांनी टीका केली आहे. जनतेच्या,…
Read More » -

प्रयागराजपुन्हा जाम; रस्त्यावर अडकले लोकं; रेल्वेही रद्द, लहान,वृद्ध सर्वांचीच अन्न-पाण्यासाठी वणवण
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात भारतातून लोक येत आहेत. महाकुंभात स्नान करण्यासाठी रोज लाखो लोकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे तुफान गर्दी तर आहेच…
Read More »