देश विदेश
-

भारताने कारवाई केल्यास आम्ही सडेतोड प्रत्युत्तर देऊ-पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर पहिला स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात…
Read More » -

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच सहभाग असल्याचे पुरावे समोर आले.
भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री…
Read More » -

भारताची कठोर भूमिका अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत पाच प्रमुख…
Read More » -

जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही-निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही, असे परखड मत निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मांडले…
Read More » -

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली,
जम्मू काश्मीरच्या पहलागमजवळ दहशतवादी हल्ला झाला असून यात २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण…
Read More » -

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली
पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी गट लष्कर ए तैयबाची शाखा असलेल्या दि रेझिस्टन्स फ्रंटचे हे सदस्य…
Read More » -

पर्यटकांना वाचविण्यासाठी सय्यद आदिल हुसैन शाहा थेट दहशतवाद्यांशी भिडला, मात्र यात त्याला जीव गमवावा लागला.
पहलगाममध्ये मंगळवारी भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून वेचून मारले.अनेक राज्यातील २६ लोकांचा या हल्ल्यात…
Read More » -

राहुल गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे व या घटनेवरून केंद्र सरकारला फटकारले
काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे व या घटनेवरून केंद्र सरकारला…
Read More » -

काश्मिरमधील भ्याड हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली
तंकवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर पुन्हा एकदा हादरलं आहे. दहशतवाद्यांनी हल्ला करत पर्याटकांवर बेठूट गोळीबार केला. यामध्ये एकूण २८ लोकांना आपला…
Read More » -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी ते अतिरेकी भारतीयांना बोल लावत होते, वडिलांना काकांना गोळ्या घातल्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे गेलेल्या जगदाळेंनी सांगितली प्रत्यक्ष घटना
पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास गोळीबार झाला. पर्यटकांवर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला…
Read More »