देश विदेश
-

पंतप्रधान कार्यालयाचे नाव आता ‘सेवातीर्थ’ आणि राजभवन ‘लोकभवन’, नवीन नामकरण
नवी दिल्ली : मोदी सरकारचा नावे बदलण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. आता पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून ‘सेवा तीर्थ’ असे ठेवण्यात आले…
Read More » -

बंगालच्या उपसागरात उद्भवलेले दिटवाह चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यावर धडकणार
बंगालच्या उपसागरात उद्भवलेले दिटवाह चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यावर धडकणार आहे.त्याचा परिणाम २४ तासांपूर्वीच सुरू झाला आहे. तामिळनाडूच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस…
Read More » -

हाँगकाँगमध्ये भीषण आग; 44 मृत्युमुखी, 45 गंभीर जखमी, 4,600 लोकांवर संकट!
*हाॅंगकाँगच्या ताई पो परिसरातील एका निवासी भागाला भीषण आग लागली आहे. या आगीत किमान 44 जणांचा मृत्यू झाला असून 45…
Read More » -

भारतात आलेल्या ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांबद्दल अत्यंत मोठी अपडेट, या राज्यांमध्ये थेट हाय अलर्ट
इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मोठी राख बाहेर पडली. सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये या राखेचे ढग आहेत. या…
Read More » -

तेलंगणातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणामुळे निवडणुकांना स्थगिती, राज्यातील निवडणुकांचे भवितव्य मंगळवारी ठरणार!
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामंध्ये ५०…
Read More » -

भारतीय हवाई दलाच्या तेजस Mk-1 लढाऊ विमानाचा भीषण अपघात , दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू
दुबई एअरशो २०२५ दरम्यान भारतीय हवाई दलाच्या तेजस Mk-1 लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल…
Read More » -

भारताचा मोठा निर्णय; चिनी नागरिकांसाठी पुन्हा सुरू केला पर्यटक व्हिसा!
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापार तणाव वाढलेला आहे. भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत असल्याच्या…
Read More » -

जुन्या वाहन मालकांना केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याचा जबर धक्का…! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले…
देशातील जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या मालकांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोठा धक्का दिला आहे. मंत्रालयाने वाहन फिटनेस चाचणी…
Read More » -

मारुतीची टॉप सेलिंग कारच निघाली खराब! कंपनीने ३९ हजारांहून अधिक गाड्या तात्काळ परत मागवल्या,
भारतातील सर्वात मोठी वाहननिर्माता म्हणून ओळखली जाणारी मारुती सुझुकी नेहमीच विश्वासार्हता, कमी देखभाल खर्च आणि उत्तम मायलेजसाठी चर्चेत असते, त्यामुळे…
Read More » -

उमरहा करण्यासाठी गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या बसची डिझेल टँकरला जोरदार धडक ,४२ भारतीयांचा मृत्यू
सौदी अरेबियात एका भीषण बस दुर्घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. उमरहा करण्यासाठी गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या बसची डिझेल टँकरला जोरदार…
Read More »