-
स्थानिक बातम्या

नॅशनल लेवल अॅबॅकस कॉम्पिटिशन २०२५ दूर्वांक आणि प्रसेनजितने सोडवली आठ मिनिटांत १५० गणिते
सातारा : दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी स्मार्टअस नॅशनल लेवल ऑनलाईन अॅबॅकस कॉम्पिटिशन २०२५ पार पडली. यामध्ये स्मार्टअस अॅबॅकस क्लासेस…
Read More » -
स्थानिक बातम्या

समाज भूषण पुरस्कार प्राप्त सुरेंद्र घुडे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
रत्नागिरी : गुरुवार दिनांक 27.2.2025 मराठी भाषादिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवि वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त…
Read More » -
महाराष्ट्र

अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक संवेदनशीलपणे आपण बोलले पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तरुण मंत्री योगेश कदम यांना सल्ला
स्वारगेट बलात्कार घटनेवर बोलताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पीडितेकडून कोणताही विरोध झाला नसल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानाने वादाला…
Read More » -
देश विदेश

बद्रीनाथ मंदिराजवळ भीषण दुर्घटना, हिमस्खलनामुळे ५७ कामगार गाडले गेले; १६ जणांना वाचवण्यात यश!
: उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तराखंडच्या काही भागांत सुरू…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात चोरट्यांनी पुन्हा डोक वर काढले, साळवी स्टॉप येथे बंगला फोडून लाखोंची चोरी.
रत्नागिरी शहरात चोरट्यांनी पुन्हा डोक वर काढल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २३) शहरातील भारतनगर, साळवी स्टॉप येथील पालकर कुटुंबिय मुलाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत खेड शहरातील एका तरुणीची ३ लाखाची फसवणूक.
रक्कम गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत खेड शहरातील एका तरुणीची ३ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोटार वाहन निरीक्षकांचे तालुका शिबीर
रत्नागिरी, दि. 28 :- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे मार्च 2025 चा तालुका शिबीर दौरा…
Read More » -
महाराष्ट्र

अलिबागजवळ बोटीला भीषण आग
*पहा व्हिडिओ. मुंबईजवळच्या अलिबागमध्ये समुद्रातील एका बोटीला भीषण आग लागल्याचं समोर आले आहे. या बोटीमध्ये १८-२० प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

*’सागरा प्राण तळमळला’ रत्नागिरीकरांचा भरभरुन प्रतिसाद स्वातंत्र्यवीरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 27 :- स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला…
Read More » -
महाराष्ट्र

“असे राजकारणी असणं भारतासाठी…” आदित्य ठाकरेंचं नाव घेत स्वरा भास्करचं ट्विट, म्हणाली…
बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. तिची काही वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय…
Read More »