गुहागर पाणीपुरवठा विभाग कार्यालयातच लागतेय पावसात गळती

गुहागर तालुक्यात जलजीवन मिशन योजनेच्या पाणी योजना बारगळल्या असल्या तरी पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागल्याने पाणीपुरवठा विभाग कार्यालयात मात्र सिंचन सुरू झाल्याचे अनुभवास मिळत आहे.उप अभियंत्यांच्या केबिनमध्ये खिडकीतून पावसाच्या पाण्याच्या होणार्‍या वर्षावातून वाचण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाचा तकलादू उपाय यापूर्वी करण्यात आला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button