
जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना सरसकट विरोध करण्याची मानसिकता बदलण्याची गरज -मनोज शिंदे
येणार्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका कायम राहिल्यास भविष्यात रत्नागिरी जिल्हा विकासात्मक दृष्टीकोनातून पाठिमागे जाणार आहे. वाढती बेरोजगारी, प्रकल्पांना होणारा विरोध, सर्वांगीण विकास आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे संपर्कमंत्री तथा गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच रत्नागिरीत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे कोकण प्रभारी मनोज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com