
जिल्ह्यात वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाई
जिल्ह्यात वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाई उग्र होण्याची चिन्हे आहेत. सध्या ११ गावांतील ३२ वाड्यांतील ८ हजार ४६५ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झालेली आहे. या टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर्षी सध्या सर्वाधिक चिपळूण तालुक्यात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढलेले आहे. या पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ८ धनगरवाड्यांना बसली आहे.www.konkantoday.com