गणेशोत्सवासाठी उत्साहाने घराकडे जाणाऱ्या चाकरमान्याचा हिरमोड -काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार


गणेशउत्सवानिमित्त मोठ्या संस्खेने चाकरमाने कोकणात जात असतात. 1 दिवसांवर गणपती आल्याने चाकरमानी कोकणाकडे धाव घेत आहेत. पण, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका बसला.गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा हायवे वाहतूकीसाठी सुरळीत केला जाईल अशी ग्वाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. यासाठी चार वेळा महामार्गाचा पाहणी दौरा करून सुद्धा गणेशोत्सवासाठी महामार्ग नीट बनत नसेल तर त्या दौऱ्यांचा आणि आश्वासनांचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आज सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका बसला.गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा हायवे वाहतूकीसाठी सुरळीत केला जाईल अशी ग्वाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. यासाठी चार वेळा महामार्गाचा पाहणी दौरा करून सुद्धा गणेशोत्सवासाठी महामार्ग नीट बनत नसेल तर त्या दौऱ्यांचा आणि आश्वासनांचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आज सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका बसला.गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा हायवे वाहतूकीसाठी सुरळीत केला जाईल अशी ग्वाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. यासाठी चार वेळा महामार्गाचा पाहणी दौरा करून सुद्धा गणेशोत्सवासाठी महामार्ग नीट बनत नसेल तर त्या दौऱ्यांचा आणि आश्वासनांचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला आहे.
चाकरमानी कोकणात जाणार असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी आणण्यात आली होती. पण, तरीही अवजड वाहणांची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येत आहे. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून १० मिनिटांच्या अंतरासाठी ४० ते ५० मिनिटं लागत आहेत.’गणेशोत्सवासाठी उत्साहाने घराकडे जाणाऱ्या चाकरमान्याचा आज हिरमोड झाला आहे’, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button