भविष्यात लाॅक डाऊन चा निर्णय घ्यावा लागला तर सर्वांना विश्वासात घेण्याचा धोरणात्मक निर्णय -मंत्री उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात भविष्यात जिल्हाधिकाऱ्यांना नाईलाजाने लॉक डाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला तर त्यांनी व्यापारी संघटना व विविध संघटना यांना तसेच समाजातील इतर सर्व घटकांना विश्वासात घेऊन निर्बंध जाहीर केले पाहिजेत अशा सूचना आजच्या बैठकीत देण्यात आले असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्य़ांवरून सहा टक्क्यांवर गेला ही चिंताजनक गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे
www.konkantoday.com
पहा व्हीडीयो👇🏻