पिंपळवाडी धरणाचा धोका टळला

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अतिवृष्टीदरम्यान भितींला भगदाड पडलेल्या डुबी नदीवरील पिंपळवाडी धरणाच्या डागडुजीचे काम पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर सुरु केले आहे. धरणाला निर्माण झालेला धोका आता पुर्णपणे टळला असल्याने अतिवृष्टीदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणुन ज्या ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्यात आले होते त्यांनी आता पुन्हा आपापल्या गावात परतावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button