अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या ५५ प्राथमिक शाळांची पडझड

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या ५५ प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचे २ कोटी २० लाख ९१ हजारांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button