११९५ ते १२०५ या कालावधीत राजा भोज यांनी हा किल्ला बांधला. विजापूरकरांच्या १२५ वर्ष अंमलाखाली होता.१६५३ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हा किल्ला विजय संवत्सरात जिंकल्याने घेरिया ऐवजी विजयदूर्ग नामकरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button