मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी, मुंबई शहरात गेल्या सहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या स्थिर

राज्यासह देशभरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येतेय. मुंबई शहरात गेल्या सहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या स्थिर राहीलेली पाहायला मिळतेय. तसेच मुंबईतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाण गेल्या 70 दिवसांत 0.03 टक्क्यांवर राहीले आहे.
मुंबईची ही रुग्णंख्या नियंत्रणात असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलंय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button