रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्यादृष्टीने सुधारीत आदेश जारी केले
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्यादृष्टीने सुधारीत आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये लॉकडाऊनमधून आणखी काही शिथिलता दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, गॅरेज, चार्टर्ड अकाऊटंट, पासपोर्ट कार्यालय, रस्त्यालगतचे धाबे, वृत्तपत्रे, चष्म्याची दुकाने नियम पाळून सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसे आदेश अप्पर जिल्हाधिकारी सजंय शिंदे यांनी जारी केले आहेत.
www.konkantoday.com