दहावी-बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न या वर्षासाठी बदलावा लागेल, त्याचा निर्णय लवकर घ्यावा -आमदार कपिल पाटील

करोना संकट गडद होत असतानाच आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारनं नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खबरदारी घेऊन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सरकारनं शाळा उघडण्याची घाई करू नये. त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न या वर्षासाठी बदलावा लागेल, त्याचा निर्णय लवकर घ्यावा,” अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button