सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेमके पालकमंत्री कोण? उदय सामंत की वैभव नाईक, -आमदार नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेमके पालकमंत्री कोण? उदय सामंत की वैभव नाईक, हेच समजत नाही. त्यांच्या संघर्षामध्ये जिल्ह्याचे नुकसान होत आहे. पालकमंत्री उदय सामंत दोन दिवसांसाठी जिल्ह्यात नाट्य कलावंताप्रमाणे येतात. डायलॉग मारतात, टाळ्या घेतात आणि निघून जातात. त्यांच्या प्रशासनाबरोबर होणाऱ्या बैठकांचे फलीत काय? कोरोनासाठी राखीव निधी ते खर्च करु शकलेले नाहीत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे तत्काळ शासकीय पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button