इतर पिकासारखं आंब्याला सरकारकडून संरक्षण मिळावे- माजी खासदार खासदार निलेश राणे

कोकणातील आंबा बागायतदारांची परिस्थिती बिकट आहे. सरकारने जर त्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं तर आंबा बागायतदार रस्त्यावर येईल, अशी भिती भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. इतर पिकासारखं आंब्याला संरक्षण सरकारकडून मिळत नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांची परिस्थिती लक्षात घेऊन आंब्यालाहो सरकारकडून संरक्षण मिळावं. यांसह विविध मागण्यांचे निवेदन श्री. राणे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना सादर केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button