जनतेला सावधानता व सुरक्षिततेचा इशारा

रत्नागिरी दि. 24: भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 25 मे 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button