वेळीच घेतलेल्या दक्षता व उपाययोजनेमुळे रत्नागिरी कारागृह काेराेनापासून सुरक्षित

मुंबईपासून राज्यातील अन्य कारागृहात काेराेनाची लागण झाली असली तरी रत्नागिरी कारागृह प्रशासनाने घेतलेल्या दक्षतेमुळे व विविध उपाययोजनेमुळे हे कारागृह सध्या काेराेना पासून सुरक्षित आहे कैद्यांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी कारागृह प्रशासनाने प्रत्येक कैद्याला मास्क बराकांमध्ये हँडवॉश सोय ,जेवण व अन्य कामासाठी कैद्यांमध्ये सुरक्षित अंतर आदिची काटेकोरपणे व सक्त अंमलबजावणी करण्यात येत आहे .रत्नागिरी येथील कारागृहात सध्या कच्चे व पक्के १५०कैदी आहेत शासनाच्या धोरणा प्रमाणे नियमात बसणाऱ्या काही माेजक्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button