पाणी दूषित झाल्याने खेड शहराला नातूनगर धरणातून पाणीपुरवठा

मुंबई गोवा महामार्गावरील बोरज येथील नाल्यात अज्ञात टँकर चालकाने घातक रसायन आेतल्यामुळे बोरज गावासह धरणातील पाणीपुरवठा दूषित झाला होता .या धरणातून खेड शहराला पाणीपुरवठा होतो पाणी दूषित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या शहराला नातूनगर धरणातून पाणीपुरवठा होत आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button