शीळ येथील सांडव्याची संरक्षण भिंत कोसळली ,धरणाला धोका नाही

अतिवृष्टीमुळे ल.पा.याेजना-शीळ,ता.जि.रत्नागिरी येथे सांडव्याची डाव्या बाजुची बांधण्यात आलेली ७०मी.लांबीची संरक्षक भिंत ( Retaining Wall)पूर्णपणे काेसळली आहे,तसेच सांडव्याच्या अधाेबाजूस डाेंगराचा भाग भूस्खलनामुळे पुच्छ कालव्याच्या बाजूने सरकत असल्याचे पहाणीअंती दिसून येत आहे.त्याचप्रमाणे धरणाच्या डाव्या बाजुकडील डाेंगराला भेगा जात असल्याने मातीभराव सरकण्याची शक्यता दिसून येते त्यामुळे वरिष्ठ भूवैज्ञानिक देणे गरजेचे आहे धरण सुरक्षित असून धरणास काेणताही धाेका नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button