UdaySamant
-
राष्ट्रीय बातम्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केले कोकणात व महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या खातू मसालेचे कौतूक
गुहागर येथील खातू मसाले उद्योगाचे मसाले कोकणी खाद्यपदार्थांच्या चवीत अधिक भर टाकतील, असे मत माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष,…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात उर्दु भवन उभारणार-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्यात उर्दु भाषेची वाड्:मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दु घरे (भवन) उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामांचा आढावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांज्यात खरेदीसाठी आलेल्या महिलेचा १ लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास
लांजा येथे दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार -नामदार उदय सामंत
रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला – उदय सामंत
: राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाने तरूणांच्या रोजगारासाठी बीचशॅक धोरण जाहीर केले. प्रायोगिक तत्वावर कोकणातील आठ किनार्यांवर बीचशॅक सुरू होणार नामदार. उदय सामंत यांचा पाठपुरावा
रत्नागिरी-सिंधुदुर्गसह रायगड जिल्हयाच्या किनार्यावर राज्य शासनाने गोव्याच्या धर्तीवर बीचशॅक धोरण जाहीर केले व त्याला मंजूरी दिली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत
राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परिक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन आता पुन्हा राजकारण सुरू झाले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द- राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या डिजस्टर मॅनेजमेंट समितीची बैठक पार पडली. यात कोविड 19 आणि गेल्या काही दिवासांपासून प्रलंबित…
Read More » -
स्थानिक बातम्या

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी ३६०कोटी निधी मंजूर ना.उदय सामंत
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी ३६०कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरीला १५० कोटी…
Read More »