SindhudurgNews
-
स्थानिक बातम्या

हातखंबा येथे साखरेचा ट्रक घरावर धडकल्याने चौघे जखमी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर साखर घेऊन चाललेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने घरावर धडकला. हातखंबा गावात वळणावर मंगळवारी रात्री हा अपघात…
Read More » -
स्थानिक बातम्या

मारुती आळी येथे हनुमान जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम
रत्नागिरी शहरातील मारुती आळी येथे हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जयगड पंचक्रोशी बचाव कृती समितीच्या नामफलकाचे उदघाटन.
दिनांक १२/०४/२०२२ रोजी जयगड येथे ग्रामस्थांनी विविध विषय घेऊन जयगड पंचक्रोशी बचाव कृती समितीची स्थापन करण्यात आली आहे. या कृती…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अजय चव्हाण
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून, श्री. चव्हाण यांनी बुधवारी १३…
Read More » -
स्थानिक बातम्या

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला १८लाख २९ हजाराचा निव्वळ नफा: संतोष पावरी
——————————————–रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्याच्या कार्यकाळात १८लाख २९ हजाराचा नफा प्राप्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट रत्नागिरीकरांचा, अ व्हॅलेंटाईन्स डे, जगभरातील विविध भाषांमध्ये होणार प्रदर्शित
मर्चंट नेव्हीमध्ये गेली २२ वर्षे कॅप्टन असलेला रत्नागिरीचा सुपुत्र फैरोज अनवर मजगावकर चित्रपटाद्वारे मराठीचा झेंडा सातासमुद्रापार रोवण्यास सज्ज झाला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवानी नागवेकर समस्त रत्नागिरीचा अभिमान – ना. सामंत
रत्त्नागिरी-मुंबई विमानसेवा सुरू झाली की, आपल्या रत्नागिरीचा अभिमान असलेली शिवानी नागवेकर ही त्या विमानाची कॅप्टन असेल आणि पहिल्या विमानात मी…
Read More » -
स्थानिक बातम्या

विद्यापीठाचे आयडॉल रत्नागिरी केंद्र अधिक सक्षम करण्याचे नियोजन- संचालक डॉ प्रकाश महानवर
रत्नागिरी – मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन अर्थात आयडॉलचे संचालक डॉ प्रकाश महानवर आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मिरकरवाडा बंदरात मागील 25 वर्षांत उतरली सर्वांत जास्त मासळी
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरात सन 1995-96 साली 10 हजार 80 टन मासळी उतरवण्यात आल्याची नोंद आहे. सन 2020-21 मध्ये हेच…
Read More » -
स्थानिक बातम्या

यंदाच्या पाडव्यादरम्यान केवळ 20 हजार पेट्याच मुंबईला रवाना
रत्नागिरी : गुढीपाडव्यानंतर वाशीतील पेटींची संख्या लाखाच्या दरम्यान पोहोचते. यावर्षी वाशीमध्ये सध्या 20 हजार पेटीच कोकणातून जात आहे. त्यामुळे पाच…
Read More »