ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

खाडीत उभ्या केलेल्या बोटीतून पडून खलाशाचा मृत्यू
नारायण काशीनाथ भुवड या खलाशाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना साखरतर येथे घडली. साखरतर येथील जहांगीर मुल्ला यांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

दुचाकी स्वाराने धडक दिल्याने तीन महिला जखमी
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ते खंडाळा या रस्त्यावर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या तीन महिलांना एका दुचाकी स्वाराने धडक दिल्याने त्या जखमी झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

नाणार रिफायनरी समर्थनार्थ मोहिमेला चांगला प्रतिसाद ,माजी नगराध्यक्ष ही सरसावले
नाणार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा या मागणीसाठी २०जुलै रोजी समर्थकांचा भव्य मोर्चा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. हा मोर्चा…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण व खेड पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी
गेले दोन दिवस चिपळूण खेड भागाला मुसळधार पावसाने झोडपले असून शहर परिसरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. याशिवाय परशुराम घाटात…
Read More » -
स्थानिक बातम्या

बनावट पदवीप्रकरणी शिक्षकाचा अर्ज फेटाळला
रत्नागिरी ः पदोन्नती घेण्यासाठी अलाहाबाद येथील विद्यापीठाचे जोडलेले पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षकाला पदावनत करण्याचा जिल्हा परिषद मुख्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

मिर्या-नागपूर रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामालाही…
Read More » -
स्थानिक बातम्या

कुडाळ शहरात बिबट्या हत्या
कुडाळ शहरातील दत्तनगर नजीकच्या स्वामी समर्थनगर परिसरात मादी जातीच्या व दोन ते तीन वर्षे वयाच्या बिबट्याची बंदुकीने गोळी घालून हत्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी-देवरुख मार्गावर आंबव येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प
देवरूख – रत्नागिरी मार्गावर आंबव सुतारवाडी जवळ रत्यावर झाड कोसळल्याने वाहतुक ठप्प.विद्युत तारेवर पडल झाड .मागून येणारी एसटी थोडक्यात बचावले…
Read More » -
स्थानिक बातम्या

गाडी लावण्यावरून झालेल्या वादात महिलेसह चौघांना मारहाण
रत्नागिरी :- गाडी लावण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी तीन तरूणांसह एका महिलेला मारहाण केल्याचा प्रकार तालुक्यातील कासारवेली पारवाडी येथे घडला.…
Read More » -
स्थानिक बातम्या

दस्तऐवजाची नोंदणी करताना साक्षीदाराची गरज राहणार नाही
रत्नागिरी ः मालमत्तेचा खरेदी-विक्री दस्तऐवज करताना आता यापुढे साक्षीदाराची गरज राहणार नाही. खरेदी आणि विक्री करणार्याकडे आधारकार्ड असेल तर दस्त…
Read More »