ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी नगर परिषदेमधील सत्ताधार्यांचा मनमानी कारभार, शहरातील ८० टक्के रस्ते खड्ड्यात: विरोधकांचा आरोप
रत्नागिरी ः रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधार्यांच्या मनमानी कारभाराचा फटका जनतेला बसत असून यांच्या कारभारामुळेच शहरातील ८० टक्के रस्ते खड्ड्यात गेल्याचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

साखरपा येथे डोंगर खचला
संगमेश्वर :- साखरपा येथील पुर्ये धनगरवाडी जवळचा डोंगर अतिवृष्टीमुळे खचला आहे. यामुळे ५ घरांना धोका निर्माण झाला आहे. या आधीच…
Read More » -
स्थानिक बातम्या

अतिवृष्टीमुळे ऐतिहासिक वाळू टेकडी नष्ट होण्याच्या मार्गावर
रत्नागिरी ः केळशीजवळ पुणे येथील पुरातत्व विभागाचे संशोधक अशोक मराठे यांनी उजेडात आणलेल्या केळशी येथील वाळूची टेकडी अतिवृष्टीमुळे व खाडीला…
Read More » -
स्थानिक बातम्या

विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात बहुजन वंचित आघाडीचे सर्व पक्षांना आव्हान, ३ उमेदवार जाहीर
रत्नागिरी ः वंचित आघाडीचे प्रमुख व भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार उभे…
Read More » -
स्थानिक बातम्या

इव्हीएम मशिनच्या विरोधात चिपळुणात कॉंग्रेसची सह्यांची मोहीम
चिपळूण ः इव्हीएम आणि व्हीपी पॅडसारख्या संशय निर्माण करणार्या निवडणूक प्रक्रियेला जगातील बहुसंख्य लोकशाही राष्ट्रांनी नाकारले असतानाच भारतात मात्र ही…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुहागरवासियांकडे खातेप्रमुखांचे दुर्लक्ष ः माजी आमदार विनय नातू यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
गुहागर : अतिवृष्टीचा गुहागर तालुक्याला मोठा फटका बसलेला असताना देखील आपत्ती व्यवस्थापनामधील सर्व खाते प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार माजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

एसटी कंटेनरच्या अपघातात तेरा शाळकरी मुले जखमी
मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे झालेल्या एसटी व कंटेनर अपघातात एसटीतील तेरा शाळकरी विद्यार्थी जखमी झाले होते. त्यातील काही जणांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात सर्वत्र पेट्रोल उपलब्ध, टंचाई संपली
रत्नागिरी ः गेले दोन दिवस रत्नागिरी शहरात निर्माण झालेली पेट्रोल टंचाई आता दूर झाली आहे. रत्नागिरी शहरातील पंपांवर आता पेट्रोल…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोबाईल टॉवरमुळे रत्नागिरीकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात विविध इमारतींवर मोबाईल टॉवर उभारले आहेत. मोबाईल कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे अनेक ठिकाणी कमी अंतरावर टॉवर उभे…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण पश्चिम महाराष्ट्राला रेल्वेने जोडला जाणार
कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना यांनी पुढाकार घेऊन वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे मार्गा होण्याच्या दृष्टीने गती दिली होती. आता…
Read More »