ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित १५ रोजी स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण?
१५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असून या सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करणार…
Read More » -
स्थानिक बातम्या

आई रागावली म्हणून तरुणीने केली आत्महत्या
कुत्र्याला घरात ठेवायचे या कारणावरून आई रागावली म्हणून राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील सायली संजय शेटे या एकवीस वर्षीय तरुणीने घरात…
Read More » -
स्थानिक बातम्या

कणकवलीत महायुतीचा उमेदवार निवडून येणार ,आमदार प्रसाद लाड यांची गुगली
रत्नागिरी जिल्ह्यात भाजप बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजप सेना महायुती भक्कम झाली आहे असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीमध्ये भाजपच्या अधिकृत…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोलिस आरटीओ विभागातील महिला कर्मचारी व कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीर
रत्नागिरी येथील फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने पोलीस व आरटीओ विभागातील महिला कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांसाठी ९ते२३ऑक्टोबर या…
Read More » -
स्थानिक बातम्या

पहा रत्नागिरीत दाखल झालेली आलिशान कर्णिका क्रूझ आतुन कशी दिसते ते
जलेश क्रूझचे कर्णिका या आलिशान क्रूझ जहाजाची मुंबई – गणपतीपुळे(जयगड)- मुंबई ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.आलिशान क्रूझ…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपा तालुका अध्यक्ष निवड ,जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांचा निर्णय योग्य ,आमदार प्रसाद लाड यांचा निर्वाळा
रत्नागिरी तालुका भाजप अध्यक्षपदी सुशांत चवंडे यांची जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी निवड केल्यानंतर बाळ माने समर्थक आक्रमक झाले होते. जिल्ह्याचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोटिस्मा आता अपरांत भूषण पुरस्कार देणार
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने या वर्षीपासून अपरांत भूषण हा नवा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोटार उद्योगात मध्ये मंदी असताना देखील मर्सिडीजने एका दिवसात दोनशे कार विकल्या
सध्या मोटार उद्योगात मंदीचे वारे चालू असून अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनात घट केली आहे.असे असताना लक्झरी कार बनविणारी जागतिक ख्यातीची…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

बीएसएनएल बंद करण्याचा अर्थ मंत्रालयाचा सल्ला
तोटय़ात असलेल्या सरकारी दूरसंचार कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने दिला आहे. अर्थ मंत्रालयाकडे या दोन्ही सार्वजनिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वराज्य संस्था रत्नागिरीने रत्नदुर्ग किल्ल्यावरून दोन टन कचरा गोळा केला
रत्नागिरीतील स्वराज्य संस्था रत्नागिरीच्या वतीने नवरात्रीत रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .या काळात दोन टन कचरा जमा करण्यात आला.या…
Read More »