Ratnagiri
-
स्थानिक बातम्या

कोकण मार्गावरील लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांना आता एलएचबी डबे
कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या जुन्या प्रकारातील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांसह धावणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आता आधुनिक प्रणालीच्या लिंके हॉफमन…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी – मिया नागपूर महामार्गाच्या अपिलाची प्रकरणे प्रलंबित
रत्नागिरी मिया नागपूर महामार्गाच्या कामाला चांगली गती मिळाली आहे; परंतु रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील दोन ते अडीच हजार अपिलाची प्रकरणे प्रलंबित…
Read More » -
स्थानिक बातम्या

मनसे कार्यकर्त्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यात खळखट्याक सुरूच
मुंबई गोवा महामार्ग रखडल्याच्या मुद्द्यावर रत्नागिरी जिल्ह्यात कोकण जागर यात्रा सुरू झाली.मनसेच्या या जागर यात्रेत राज ठाकरे यांचं भाषणही झालं.…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूणात मोबाईल मुळे झाला खुन
मोबाईल वरून सेल्फी फोटो काढताना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत तर मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून प्रा. मधू दंडवतेंचे नाव देण्याची मागणी
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा. मधू दंडवतेंचे नाव द्यावे, अशी मागणी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी…
Read More » -
स्थानिक बातम्या

या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा!असे एसटीचा चालक म्हणतोय
देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन या आगारातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

टाक्स पूर्ण करण्याचे अमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या
टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतात अशी बतावणी करत 30 हजार 720 रुपयांचा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या.गुरुवारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

दाभोळ खाडीतील मृत मासे प्रकरणी लवकरच उच्चस्तरीय बैठक,उद्योगमंत्री सामंत; दाभोळ खाडी संघर्ष समितीकडून चर्चा
दाभोळ खाडीतील मासे मृत झाल्याचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीतून मांडला. प्रकाराबाबत उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

संजय राऊतांना चंद्रयानातून चंद्रावर पाठविले असते तर महाराष्ट्रातील राजकारण शांत होऊन दररोजची किरकिर बंद झाली असती-आमदार शहाजी पाटील
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. त्यांनी चांद्रयानातून खासदार संजय राऊत यांना चंद्रावर सोडायला हवे होते.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

भाजप आमदार प्रसाद लाड यांचे जीवाला धोका?
भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आपल्या जीवाला…
Read More »