konkantoday
-
स्थानिक बातम्या

संचारबंदीच्या काळात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या -शौकत मुकादम यांची मागणी
कोरोना पार्श्वभूमी लॉकडावूनमध्ये संचारबंदीच्या काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, हे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

कडवई सुतारवाडी येथील कोरोनाबाधित रूग्णांचे घर व परिसर जंतुनाशक फवारणी करण्यासाठी मनसे व स्वराज्य संघटनेचा पुढाकार
संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी येथे राहणार्या मुंबईतून परतलेल्या एका कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे अहवाल आल्यानंतर त्या रूग्णाला उपचाराकरिता रूग्णालयात हलविण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निसर्ग वादळात फटका बसलेल्या दापोली- मंडणगड परिसराला भेट
निसर्ग वादळाचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्याला मोठा फटका बसला असून दापोलीतील काही गावांची वाताहात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण कृषि विद्यापीठाचे निसर्ग वादळामध्ये साडेचार कोटी रुपयांचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळाचा फटका दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बसला असून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला याचा मोठा फटका बसला असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा सामान्य रुग्णालया मधील विषाणू प्रयोगशाळा कार्यान्वीत
रत्नागिरी दि.10:- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषाणू प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी सुरु झाली यात एकूण…
Read More » -
स्थानिक बातम्या

बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के एकूण पॉझिटिव्ह 370 ॲक्टीव्ह 144
रत्नागिरी – आज दिवसभरात 16 रुग्ण बरे होवून गेल्याने जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 211 झाली आहे. बरे झालेल्यांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

केळशी वासियांना मनसेच्या वैभव खेडेकर यांचा एक मदतीचा हात
रत्नागिरी-चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठा प्रमाणात नुकसान झाले होते. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या जागांवर जाऊन मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटनीस खेडचे नगराध्यक्ष वैभव…
Read More » -
स्थानिक बातम्या

वादळामुळे बाधित ४लाख २१ हजार वीज ग्राहकांपैकी ३ लाख ७६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु
रत्नागिरी जिल्हयात वादळामुळे बाधित ४लाख २१ हजार वीज ग्राहकांपैकी ३ लाख ७६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले आहे.बाधित…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा परिषदेला निसर्ग वादळाचा फटका, अंदाजे १५ कोटींचे नुकसान
नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळाने दापोली तालुक्यातील अनेक गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असतानाच आता या निसर्ग वादळाचा फटका जिल्हा परिषदेलाही…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

भाजपच्या लोकांनी लवकर दौरे करुन अनेक नारळाची झाडे उभी केली.यांचा आनंद , त्यांचे अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजपला टाेला
भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडे उभी केली. मला आनंद आहे, त्यांचे अभिनंदन, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More »