konkantoday
-
स्थानिक बातम्या
भुईबावडा घाट पावसाळ्यात वाहतूकीस धोकादायक
कोल्हापूरला सिंधुदुर्गशी जोडणारा आणि कोकणातील प्रमुख घाटांपैकी दुवा मानला जाणारा घाट रस्ता म्हणजे भुईबावडा. मात्र संबंधित विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या…
Read More » -
स्थानिक बातम्या
पावसाचे पाणी साठवण्यासाठी जनतेने पुढाकार घेण्याची गरज
पावसाचे पाणी साठवण्यासाठी आता जनतेने पुढाकार घेण्याची गरज असून जलवर्धिनी प्रतिष्ठानमार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाणार असल्याचे उल्हास परांजपे यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या
मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकही उद्योग नाही, प्रदूषणविरहित उद्योग आणू अशी भरभक्कम आश्वासने देणार्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० याचा शुभारंभ नुकताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला…
Read More » -
स्थानिक बातम्या
कोरोनावर संशोधन केलेल्या आमच्या आयुर्वेदिक पॅटर्नला शासनाने मान्यता देण्याची चिपळूणच्या अनुपमा कदम यांची मागणी
सध्या कोरोच्या फैलावामुळे सगळे जग कोरोनाची लस करण्यासाठी धडपडत असताना चिपळूण येथे राहणार्या अनुपमा कदम यांनी भस्म व जडीब्युटीचा वापर…
Read More » -
स्थानिक बातम्या
केश कर्तनालये सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी व विशेष आर्थिक सहाय्य मिळावे या मागणीसाठी नाभिक समाज हितवर्तक समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. नाभिक समाजाने केशकर्तनालये पूर्णपणे बंद ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन केले होते. त्यानंतर इतर…
Read More » -
स्थानिक बातम्या
रिफायनरीचे समर्थन करण्याची आमदार भास्कर जाधव यांची भूमिका प्रशंसनीय-भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार
कोकणच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणार्या रिफायनरीचे समर्थन करण्याची आमदार भास्कर जाधव यांची भूमिका प्रशंसनीय आहे. रिफायनरी प्रकल्प राजापुरात होण्यासाठी तुम्ही…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता
राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली.…
Read More » -
स्थानिक बातम्या
जिल्यात आणखी ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
काल सायंकाळपासून ४रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याच रत्नागिरीतील २ दापोली १ आणि देवरुख १कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या
जर सलून वा पार्लर सुरू केल्यास प्रशासन यात लक्ष घालून कारवाई करणार?
राज्य शासनाकडून लोकांच्या संदर्भात या सूचना व निर्देश येतात ह्याची अमंलबजावणी करण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे का त्यामुळे दुकाने…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये -अनिलकुमार जोशी यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य शासनाने आतताई, घाई-घाईने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू…
Read More »