konkantoday
-
इतर

मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ!
भात हा भारतीय खाद्यपदार्थाचा मुख्य पदार्थ आहे. सुगंधित बिर्याणीपासून साध्या वरण भाताप्रमाणे असंख्य प्रकारांमध्ये तो अत्यंत आवडता आहे. मात्र, वजन…
Read More » -
स्थानिक बातम्या

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याचा तत्काळ इफ़ेक्ट मत्स्यव्यवसाय विभाग आला ‘अलर्ट मोड’ वर
रत्नागिरी :*राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्ती दरम्यान दोन…
Read More » -
देश विदेश

मुंबईतून ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक; नववर्षातील पहिल्याच १० दिवसांतील पोलिसांची कारवाई!
मुंबई : बांगलादेशातील राजकीय अस्थिरता व तेथील हिंदूवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरणही संवेदनशील होवू लागले आहे. या काळात मोठ्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपी विमानतळावरून विमान सेवा बंद, नेत्यांमध्ये मात्र कुलूप ठोकण्यावरून आव्हाने -प्रति आव्हाने.
चिपी विमानतळावरून नियमित सेवा सुरू झाली नाही तर या विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव…
Read More » -
महाराष्ट्र

येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर कोकणी, मालवणी माणूसच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही-शिवसेना प्रतोद सुनील प्रभू.
मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच होणार आहे. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत नामांकित शाळेत शिक्षकाने काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला चोप
हल्ली गुरु शिष्याचे नाते कलंकित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत असाच प्रकार रत्नागिरीतील शाळेत झाला आहे. कंत्राटी शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमधून पुढची पिढी घडणार- उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 9 : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे इमारतीमधून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. हेच शिक्षक मुलांना घडवत असतात. या…
Read More » -
महाराष्ट्र

कोकणातील पॅसेंजर गाड्या सुरू होईपर्यंत आम्ही गोरखपूर गाडीला दादरहून पुढे जाऊ देणार नाही- माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा.
कोकणवासी यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करा, अन्यथा दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या दादर स्थानकां पुढे जाऊ…
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’ गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर…
Read More » -
महाराष्ट्र

दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी!
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना कोकणातील एक्स्प्रेस बंद करून उत्तर प्रदेशातील गाडी चालवण्याचा घाट घातला…
Read More »