konkantoday
-
स्थानिक बातम्या

शनिवारी परीक्षेला मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या असून नियोजनातील गोंधळाने विद्यार्थी त्रासले आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे दूर आणि मुक्त शिक्षण मंडळाच्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आमचा तपास योग्य होता यावर शिक्कामोर्तब -मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालाबाबत माध्यमांनी दाखवलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांना तपासादरम्यान ज्या बाबी आढळून आल्या होत्या त्याच…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे कार चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवा ते मुंबईकडे जाणाऱ्या कार चालकाचा ताबासुटल्याने झालेल्या अपघात कांदिवली मुंबईतील चौघ किरकोळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

शासकीय नोकर भरतीत ठेकेदारी पद्धतीचा अवलंब होऊ देणार नाहीः समविचारी मंचचा निर्णायक इशारा
गेली पंधरा वर्षे कंत्राटी पद्धतीचा अवलंब करुन पात्रताधारक पदवीधर बेरोजगारांच्या जीवनाशी खेळण्यात आले.आता राज्याच्या वित्त विभागाने नवीन फर्मान काढून लिपिकसह…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के
राज्यात आज १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नविन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

वनविभागाने सर्व यंत्रणा राबवूनही मेर्वी परिसरात बिबट्याचा वावर सुरु, वनविभाग यंत्रणा हैराण
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरात माणसांवर हल्ले करणारा बिबट्या अजूनही वनविभागाच्या तावडीत सापडत नसल्याने वनविभागाचे कर्मचारी हैराण झाले आहेत बिबट्याला पकडण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना सरसकट विरोध करण्याची मानसिकता बदलण्याची गरज -मनोज शिंदे
येणार्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका कायम राहिल्यास भविष्यात रत्नागिरी जिल्हा विकासात्मक दृष्टीकोनातून पाठिमागे जाणार आहे. वाढती बेरोजगारी, प्रकल्पांना होणारा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हे कमी व्हावेत यासाठी पोलिसांची सायबर साक्षरता मोहीम
जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर साक्षरता मोहीम राबविण्यात येत आहे . लोकजागृती हाच त्याचा मुख्य उद्देश आहे . राज्यात कोरोना विषाणूचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यातील नाणार येथे खेकडे पकडण्यासाठी वहाळावर गेलेले वडील व मुलगा विजेची तार पाण्यात पडल्याने शॉक लागून जागीच ठार
राजापूर तालुक्यातील नाणार येथे खेकडे पकडण्यासाठी वहाळावर गेलेले वडील व मुलगा विजेची तार पाण्यात तुटून पडल्याने शॉक लागून जागीच ठार…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी सेतू कार्यालय ५ ऑक्टोबरला पूर्ववत सुरू होणार
एक महिना कर्मचारी कोरोनाबाधित सापडल्याने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालय ४ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय तहसिलदार शशिकांत जाधव यांनी…
Read More »