konkantoday
-
स्थानिक बातम्या

जि.प. भवनाच्या प्रांगणात दुचाकी पार्किंगला बंदी
जि.प. भवनासमोर असलेल्या राष्ट्रध्वजानजिकच्या प्रांगणात दुचाकी वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार परिषद भवनाच्या बाह्य विभागातील कामकाज आता…
Read More » -
स्थानिक बातम्या

नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची भीती
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची भीती आहे. परिणामी, आंब्याचा हंगाम यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून दुकानात घुसून मारहाण, गुन्हा दाखल, एकमेकांविरूद्ध तक्रार दाखल
व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज दिले नाही म्हणून दुकानात घुसून मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक, लवकरच जिल्हा रूग्णालय नॉन कोविड करण्यात येणार -ना. उदय सामंत
जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक आहे. जिल्हा कोविड रूग्णालयात सध्या ६६ .रूग्ण उपचार घेत आहेत. रूग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिला…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणासह राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहे. पावसाचा जोर ओसरत नाही, तोच पुढील ४ दिवसात कोकणासह…
Read More » -
स्थानिक बातम्या

कामगारांचे पगाराचे पैसे न देता स्वतःच हडप केल्याप्रकरणी थ्री एम पेपर मिल च्या तीन ठेकेदारावर अपहाराचा गुन्हा दाखल
कामगारांच्या पगारासाठी ठेकेदारांना कंपनीने दिलेले पैसे कामगारांना न देता स्वतःच हडप केल्याप्रकरणी थ्री एम पेपर मिल च्या तीन ठेकेदारावर अपहाराचा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे राजू शेट्टी यांचा आरोप
महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे नुकसानीचा आकडा १०ते १२ हजार हेक्टरपर्यंत जाईल- नामदार उदय सामंत
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेतला असून नुकसानीचा आकडा १०ते १२ हजार हेक्टरपर्यंत जाईल असा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार? चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे,…
Read More »