konkantoday
-
स्थानिक बातम्या

तौक्ते चक्रीवादळामुळे 447 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती
सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 16 – तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात 447 घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे…
Read More » -
स्थानिक बातम्या

तौक्ते चक्रीवादळ च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून किनारपट्टी भागातील गावात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना
तौक्ते चक्रीवादळ च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून किनारपट्टी भागातील गावात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या खबरदारीमुळे जीवित हानी नाही
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस.जिल्हा प्रशासनाच्या खबरदारीमुळे जीवित हानी नाही.144 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.14 शासकीय…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा रत्नागिरी दौरा रद्द
माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि १७ मे रोजी रत्नागिरी दौर्यावर येणार होते पण सध्या जिल्ह्यात असलेले चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे त्यांचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

महामार्गावरील लोटे येथे आंबावाहू बोलेरो कारला अपघात,अंडरपाससाठी खोदलेल्या खड्ड्यातत बोलेरो कार कोसळली
खेड : महामार्ग चौपदरीकरणातील अंडरपाससाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात आंबेवाहू बोलेरो कार कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. महामार्गावरील लोटेमाळ येथे…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी उद्या रत्नागिरीत,मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील जागा व रिसॉर्ट व्यवहारा तक्रारी संदर्भात भेट
माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि १७ मे रोजी रत्नागिरीत येत असून ते डी. एस .पी.साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब यांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ४८६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ४८६ नवेपॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील २०५ रुग्ण हेआरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर २८१…
Read More » -
फोटो न्यूज

-
फोटो न्यूज

-
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यात सायंकाळी पाचच्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 ते 130
राजापूर तालुक्यात सायंकाळी पाचच्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 ते 130 किलोमीटर प्रति तास होणार असल्याने किनारपट्टी भागातून सर्वांना सुरक्षित स्थळी…
Read More »