konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

दहावीचा निकाल जाहीर ,राज्याचा निकाल ९९.९५ टक्के,दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हाती -महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे असले…
Read More » -
स्थानिक बातम्या

लसीकरण केंद्रावर वाढता राजकीय हस्तक्षेप
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे. आतापर्यंत ही लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या अखत्यारित होती. मात्र, ग्रामीण स्तरापर्यंत अधिकाधिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

पावसात विहीर ढासळल्याने ऐन पावसाळयातच बाणकोटमधील या तिन्ही वाडयांना पाणीटंचाई
बाणकोट किल्लावाडी मोहल्ल्यासह किल्लावाडी तसेच बौध्दवाडीची वर्षोनुवर्ष तहान भागवणारी पिण्याच्या पाण्याची विहीर पुर्णपणे ढासळल्याने ऐन पावसाळयातच बाणकोटमधील या तिन्ही वाडयांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

बारसू-सोलगांव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले
रिफायनरी प्रकल्पासाठी शिवसेनेचा विरोध असताना बारसू-सोलगांव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. बारसू-सोलगांव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना महाराष्ट्र प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नाही
कोरोना चा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नसेल, महाराष्ट्रात येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अशा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिह्यातील कोरोना मुक्त गावांची संख्या घटली
रत्नागिरीजिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक हजाराहून अधिक गावे कोरोनामुक्त होती. मात्र पंधरा दिवसात त्यात घट झाली असून सध्या ८४९ गावे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं”, -सामन्यांमधून टीका
पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात लोकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत… सर्वोच्च न्यायालयात हे वारंवार सांगावे लागत आहे… पंतप्रधान…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे -प्रवीण दरेकर
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच, १७ ते २५ जुलैपर्यंत नऊ…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू -राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी…
Read More »