konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान
राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील संकट निवारणासाठी कायमस्वरुपी धोरणाची आवश्यकता -मुहम्मद सिराज
रत्नागिरी: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नसताना वादळयुक्त पाऊस लोकांसाठी मोठी समस्या बनला आहे. संततधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर यासारखी…
Read More » -
स्थानिक बातम्या

उधाणाच्या भरतीने मिर्या बंधार्याला तडाखा
उधाणाच्या भरतीने मिर्या बंधार्याला पुन्हा तडाखा दिला आहे. आतापर्यंत बंधार्याची धूप होत होती. आता ज्या ठिकाणी बंधारा नाही, अशा कांबळेवाडी…
Read More » -
स्थानिक बातम्या

ठाकरेवाडी येथील साकव धोकादायक , साकवाची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी
(आनंद पेडणेकर)१८ जुलै रोजी नाटे येथील ठाकरेवाडी जलमय झाल्यानंतर माननीय तहसीलदार राजापूर यांनी पाहणी केली होती, सध्या पाऊस कमी झाल्यामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवाजीनगर उपडाक घराच्या इमारतीला मोठ्या प्रमाणावर गळती रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील उप डाकघर इमारत समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. या इमारतीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. इमारतीत बसणाऱ्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर एसटी सेवा बंद असल्याने,महामंडळाचे एकादशीचे २४ लाख उत्पन्न बुडले
रत्नागिरी जिह्यातून आषाढी कार्तिकी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यामुळे दरवेळी रत्नागिरी विभागातून सुमारे १२५ जादा गाड्या सोडण्यात…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल तर आम्हाला आनंदच आहे -शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे अनेकांना आपले भाऊ, मुलगा वाटत आहेत. मुख्यमंत्री प्रत्येकाला आपले कुटुंबप्रमुख…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम -खासदार संजय राऊत
देशाला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत आणि ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीत सहकार्य करण्यास तयार नाहीत,व्यापाऱ्यांची नाराजी
चिपळूण तालुक्यातील व्यापार्यांचे पुरात अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना सहज विमा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासन आणि मंत्र्यांनी बैठक लावूनही विमा…
Read More » -
स्थानिक बातम्या

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत द्यावी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
रत्नागिरी,दि. 27 :- अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ आली आहे, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला…
Read More »