konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

तात्काळ नव्याने निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू न करण्याचा राज्य सरकारचा सुतोवाच
सणासुदीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध किं वा रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी राज्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

समुद्री प्राणी ‘वालरस’ याच्या हस्तिदंत ची तस्करी करण्यासाठी आलेले तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
वनविभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तरित्या सापळा रचत दोन सुळे असलेल्या समुद्री प्राणी ‘वालरस’ याच्या हस्तिदंत ची तस्करी करण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणांची लगबग सुरू
गणेशोत्सवानिमित्त कोकणात रस्तेमार्गाने जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणांची लगबग सुरू आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

भरलेले खड्डे पावसाने केले उघडे
रत्नागिरी उद्यमनगर जुनी पाईप फॅक्टरी जवळ जो मोठा खड्डा होता तो काल दगड आणि माती टाकून भरण्यात आला होता पण…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर यांचा खेड तालुक्यातील धनगरवाड्यांचा पाहाणी दौरा
खेड तालुक्यातील धनगरवाड्या सह्याद्री पर्वताच्या दुर्गम भागात वसलेल्या असुन स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही विकासाच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.दिनांक 21 व 22…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

केंद्र सरकारचा राज्याला ऑगस्ट महिन्यात निश्चित लससाठय़ापेक्षा अधिकचा साठा उपलब्ध करून दिल्याचा दावा
महाराष्ट्राला ऑगस्ट महिन्यात निश्चित केलेल्या ८६ लाख ७४ हजार लसमात्रांपेक्षा अधिक म्हणजेच ९१ लाख ८१ हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सणाच्या काळात वीज पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे महावितरण कोकण परिमंडळाचे नुतन मुख्य अभियंता विजय भटकर यांचे निर्देश
महावितरण कोकण परिमंडळाचे नुतन मुख्य अभियंता विजय भटकर यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वीज अधिकाऱ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात १५ टक्के कपात
शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबा घाटात अवजड वाहनांना वाहतुकीस खुला होण्यासाठी अजून प्रतीक्षाच
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. त्याचबरोबर रस्ता तीन ठिकाणी खचला होता. यामुळे सुमारे १५…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत नागरी संरक्षण केंद्र पाच वर्षे उलटली स्थापन का केली नाहीत, त्याला विलंब का?,हायकोर्टाचा सरकारला सवाल
नैसर्गिक आपत्तीचा धोका असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत नागरी संरक्षण केंद्र वेळीच स्थापन के ले असते तर गेल्या महिन्यात पूरस्थिती…
Read More »