Konkannews
-
स्थानिक बातम्या

स्थलांतराच्या नोटिसा भलत्याच वाडीला पाठवल्या ,सरकारी कारभाराचा नमुना
अतिवृष्टीमुळे सावधगिरीचा इशारा म्हणून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा ज्या वाडीला काढायला पाहिजे होत्या त्या ऐवजी भलत्याच वाडीला नोटिसा काढण्याचा प्रकार…
Read More » -
स्थानिक बातम्या

तवसाळ खाडीमध्ये अनोळखी मृतदेह सापडला
गुहागर :-तालुक्यातील तवसाळ खाडीमध्ये फेरीबोट धक्कयाजवळ सकाळच्या सुमारास अनोळखी मृतदेह आढळून आला . मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा मृतदेह हा प्रथमदर्शनी तरूणाचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण येथे ९ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त
रत्नागिरी :- राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर व रत्नागिरी विभागाच्या भरारी पथकाकडून चिपळूणातील लोटे माळवाडी व मालदोली रस्त्यावर कण्यात आलेल्या कारवाईत…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण परिसरात आणखी एक गुटख्याचा कारखाना सापडला
चिपळूण शहरात व शहर परिसरात या आधी सावर्डे ,कालुस्ते येथे गुटखा बनवणारे कारखाने सापडले होते .त्यावर पोलिसांनी कारवाई केली असतानाच…
Read More » -
स्थानिक बातम्या

न्यू लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुर्यकांत जाधव यांची निवड
रत्नागिरी ः रत्नागिरी न्यू लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी क्लबचे नवे अध्यक्ष म्हणून सुर्यकांत जाधव यांची निवड…
Read More » -
स्थानिक बातम्या

बेपत्ता झालेल्या इसमाचा पर्यात आढळला मृतदेह
लांजा-गोळवशी-खांबडवाडी येथून श्रीधर गुरव हे इसम बेपत्ता झाले होते. घरात कुणालाही न सांगता श्रीधर निघून गेल्याने त्यांचा शोध सुरू होता.…
Read More » -
स्थानिक बातम्या

शास्त्री पुलावरून कोसळलेल्या कंटेनरमधील चालक बसवराज छुरी अद्यापही बेपत्ता
रत्नागिरी ः १० दिवसांपूर्वी संगमेश्वर येथे शास्त्री पुलावरून कंटेनर कोसळला होता. या कंटेनरचा चालक बसवराच छुरी हा या कंटेनरबरोबर खाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

उमेश शेट्ये असताना ज्या लोकांनी त्यांना सतत विरोध केला ती मंडळी राजकारणासाठी एकत्र ः म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांचा घणाघाती आरोप
रत्नागिरी ः रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये हे असताना त्यांना ज्यांनी आयुष्यभर विरोध केला ती मंडळी आता शहर विकास आघाडीच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्हा सर्वात कमी काम असलेला जिल्हा
प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्हा देशपातळीवर व महाराष्ट्रातील सर्वात कमी काम असलेला जिल्हा म्हणून नोंद झाली आहे.मातृवंदना योजनेचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

पावसाळी धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण मात्र सुविधांचा आभाव
रत्नागिरी ः जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या धबधब्यांना पावसाळ्यात मोहक स्वरूप येते. निसर्गाच्या या आविष्काराचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात येत…
Read More »