konkan
-
राष्ट्रीय बातम्या

रेल्वेचाही प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय
लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.या घोषणेनंतर रेल्वेनेही प्रवासी वाहतूकीवरील…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा येथे शिवभोजन थाळी योजनेचा आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी शिवभोजन थाळी योजनेच्या शुभारंभ राजापूर- लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी हस्ते लांजा शहर येथील कोर्ले…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय
महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन…
Read More » -
स्थानिक बातम्या

गेल्या बावीस दिवसांत एसटीचे १५ कोटी २६ लाख उत्पन्न बुडाले
राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही लॉकडॉऊन करण्यात आले आहे. यामुळे एसटीच्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच वाहतूक बंद आहे. महाविद्यालये ,शाळा बंद…
Read More » -
स्थानिक बातम्या

त्या कुटुंबातील सहा महिन्यांच्या बाळालाही काेराेना ,रत्नागिरीत आणखी काेराेना रुग्ण
रत्नागिरी जवळील साखरतर भागात एका कुटुंबातील महिला कोरोना ग्रस्त सापडली होती.त्यानंतर घरातील सर्वांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये सदर महिलेच्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला
कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. पंतप्रधान…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे ४३जणाचे अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे १०३ व्यक्तींचे नमुने मिरज येथे रखडले होते. त्यापैकी त्रेचाळीस जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून,…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेश चतुर्थीच्या 30 दिवस अगोदर रेल्वेचे आगाऊ आरक्षण सुरू करावे खासदार विनायक राऊत यांची मागणी
सध्या कोरोनामुळे उद्धभवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मंडळींना सोयीचे व्हावे म्हणून सध्याचे रेल्वेचे 120 दिवसांचे आगाऊ आरक्षण हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तरी मास्क सक्ती नाही
काेराेनाचा वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे जर सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरताना…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कुवारबाव तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कुवारबाव खालील तातडीच्या उपाययोजना हाती घेत आहे.*1) जिल्हाधिकारी कार्यलयाच्या धर्तीवर ग्रामपंचायत कंट्रोल सेंटर स्थापन करणे व…
Read More »