konkan
-
स्थानिक बातम्या

सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीजच्या कार्यालयातून ६लाखाची चोरी
सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीच्या जुन्या ऑफिसमधून तिजोरीमधून ६ लाख रुपये चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहेह्याबाबत फिर्यादी सचिन गुरव यांनी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक -आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात काल ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

देशभरातील जवळपास ७० टक्के विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक?
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेनंतरही अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली असताना देशभरातील जवळपास ७० टक्के…
Read More » -
स्थानिक बातम्या

जयगड जवळ खोल समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावरील इंजिन रुमला आग ,एकाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खोल समुद्रात उभ्या असलेल्या सिरेस्टीअर शिप मॅनेजमेंट पीटीई या जहाजावरील इंजिन रूमला लागलेल्या आगीच्या भडक्यात गंभीर…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात 11 नाविन कोरोना बाधीत
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात 11 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

युनायटेड कोकण टीमने दुबईतून कोकणी माणसांसाठी विशेष विमान सोडले
कोकणी माणसाने आपली भक्कम एकजूट सातासमुद्रापार दुबईत देखील दाखवून दिली आहे. गेले चार महिने दुबईत नोकरी नसलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकून…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप या ४३ किलोमीटर टप्प्यातील ९५ टक्के काम पूर्ण
महामार्ग चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप या ४३ किलोमीटर टप्प्यातील ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. फक्त कुडाळ आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या

आ. राजन साळवी यांच्या पुढाकाराने लांजा नगर पंचायतीला तीन कोटीचा निधी
आमदार डॉ. राजन साळवी यांच्या पुढाकाराने लांजा नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तीन कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. युवा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूका निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
कोरोनाच्या काळात राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका खोळंबल्या आहेत. या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्याचा अध्यादेश नुकताच देण्यात आला. पालकमंत्र्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांविरोधात जाऊन शासन कोणताही निर्णय घेणार नाही -ना.उदय सामंत
शांतता समितीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवासाठी सात दिवसांच्या क्वारंटाईनची मागणी केली होती. ही मागणी केली म्हणजे ती मान्य झाली, असे नाही.…
Read More »