KhedNews
-
स्थानिक बातम्या
पावसाने सरासरी ओलांडली आपत्ती स्थितीवर पूर्ण लक्ष-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
रत्नागिरी : गेल्या आठ दिवसांपासून जिल्हयात असणारा पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका…
Read More » -
स्थानिक बातम्या
नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना जामीन मंजूर झाल्याने समर्थकांमध्ये आनंद
खेड येथील जगबुडी नदीच्या पुलाच्या जोड रस्त्याच्या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर…
Read More » -
स्थानिक बातम्या
चिपळूण खेडमध्ये पुन्हा मुसळधार पाउस,सर्वत्र पाणी
उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे.खेड परिसरात मुसळधार पाऊस अजुनही सुरुच आहे.जगबुडी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने जगबुडी पूल वाहतुकीस बंद…
Read More » -
स्थानिक बातम्या
पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने जगबुडी नदीवरील पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद
जगबुडी नदीची पाण्याची पातळी वाढल्या मुळे वहातूक बंद करण्यात आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या
आमदार संजय कदम यांनी जगबुडी नदीवरील पुल तात्पुरता केला खुला
मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ पंधरा तासाहून अधिक काळ वाहतूक खोळंबल्याने आमदार संजय कदम यांनी पुढाकार घेऊन जगबुडी नदीवरील नवीन पुल…
Read More » -
स्थानिक बातम्या
खेडचे प्रभारी नगराध्यक्षपदी सुनील दरेकर यांची नियुक्ती
खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे आपल्या पदावर हजर होत नाही तो पर्यंत नगराध्यक्षपदाची सूत्रे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांच्याकडे…
Read More » -
स्थानिक बातम्या
प्रदूषणाच्या कारणावरून लोटेतील चार कारखान्यांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश
लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने नियमांची पायमल्ली करून प्रदूषण खात्याचे नियम पाळत नसल्याने या परिसरात प्रदूषण होण्याचा अनेक प्रकार होत…
Read More » -
स्थानिक बातम्या
आमदार संजय कदम यांना जामीन मंजूर
रत्नागिरी- दापोली खेड मंडणगडचे आमदार संजय कदम यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हाय कोर्टा कडून जमीन देण्यात आला .…
Read More » -
स्थानिक बातम्या
खेड शहर परिसरात डेंग्यूच्या साथीचा जोर
पावसाळा सुरू झाला की अनेक साथीडोके वर काढतात खेड शहर परिसरात सध्या डेंग्यूच्या साथीने जोर केला आहे. शहरातील सोनारआळी कासार…
Read More » -
स्थानिक बातम्या
एमआयडीसीच्या किमान चाळीस टक्के बांधकाम केले पाहिजे या निर्णयाला उद्योगमंत्र्यांनी दिली स्थगिती
राज्यातील उद्योजकांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने किमान ४० टक्के बांधकाम केले पाहिजे अशा प्रकारची अट घातली होती.याबाबत सर्व उद्योजकांकडून…
Read More »