Uncategorised
-
नागपूरमधील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात भगवान गणेशाला ११०१ किलो वजनाचा लाडू अर्पण
नागपूरमधील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात भगवान गणेशाला ११०१ किलो वजनाचा लाडू अर्पण करण्यात आला. प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्याचा आकार लाडूवर कोरलेला…
Read More » -
नावासमोर डॉक्टर लागलं… आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली!
उदय सामंत भावूक झाले पुणे दिनांक १ फेब्रुवारी – डॉ. उदय सामंत… राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय…
Read More » मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर
निर्मला सीतारामन यांच्या आठव्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता 12.75 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.तसेच…
Read More »शाळेच्या इमारतीचा भाग चाळीवर कोसळला, चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
मुंबईतील सांताक्रुज (पश्चिम) येथील जुहू तारा रोडवरील माणिकजी कूपर हायस्कूलच्या शालेय इमारतीचे पाडकाम शुक्रवारी सुरू होते. इमारतीच्या पिलरचा एक मोठा…
Read More »उदय सामंत रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर२४ वी फेरीउदय सामंत- शिंदे शिवसेना- ४००५२ मतांनी आघाडीवरबाळ माने- उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More »-
शेखर निकम चिपळूण विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर २२ वी फेरी शेखर निकम – अजित पवार राष्ट्रवादी – ६३६३ मतांनीप्रशांत यादव – शरद…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यातील दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ५०.०४%
जिल्हा रत्नागिरी* वेळ ७ ते ३जिल्ह्याची टक्केवारी – ५०.०४%मतदार संघ टक्केवारी१) २६३ दापोली – ५०.८%२) २६४ गुहागर – ४९.०१%३) २६५…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत 20.52% मतदान
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात मतदान सुरू असून हळूहळू मतदानाचा वेग वाढत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्हा रत्नागिरीजिल्ह्यात २०.५२% मतदान झाले…
Read More » -
मुंबई-गोवा महामार्गावरील महामार्गावरील निवळी कोकजेवठार टोलनाक्याचे काम सुरू.
मुंबई-गोवा महामार्गावरील गेली अनेक वर्ष रखडलेल्या कांटे ते वाकेड या आठव्या टप्प्यातील कामाला आता वेग आला आहे. या टप्प्यात येणार्या…
Read More » -
राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार! जालना, रत्नागिरी, बारामती व धाराशीव येथे रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र.
मुंबई : कर्करोग रुग्णांना अधिकाधिक चांगले आणि त्यांच्याच परिसरात उपचार मिळावेत यासाठी राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध…
Read More »