Uncategorised
-

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण महत्त्वाचे : पद्मश्री दादा इदाते
रत्नागिरी : “जमिनीमधल्या पाण्याचा स्तर वाढवून भविष्यकाळासाठी शाश्वत स्रोतांची तरतूद करणे हे पर्यावरणीय समतोल साधण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि…
Read More » -

रत्नागिरीचा अविराज गावडे गाजवतोय इंग्लंडचे मैदानकौंटी स्पर्धेत दुसर्यांदा पटकावला सामनावीर पुरस्कार
रत्नागिरीचा अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंड येथे क्रिकेटच्या कौंटी स्पर्धात मिडलसेक्स संघाकडून खेळत असून त्याच्या सततच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडमध्येही…
Read More » -

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंतचे ‘कॅशलेस’ उपचार हे…
Read More » -

विविध चोरीच्या गुन्ह्यांमधील एकजण खेड येथून ताब्यात,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार हे खेड शहरातील नवानगर लवेल येथे २८…
Read More » -

लाडक्या बहिणीं’मुळे सरकारची दमछाक? आदिवासी विकास विभागाचा ३३५ कोटींचा निधी वर्ग करण्याचा शासन निर्णय!
मुंबई : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी वर्ग करण्यास होणाऱ्या विरोधाला न जुमानता राज्य सरकारने पुन्हा…
Read More » -

जादा गाड्यांमुळे काेकण मार्गावरून उशीरा धावत आहेत गाड्या
काेकण मार्गावरून धावणारी एलटीटी मडगाव एक्स्प्रेस शनिवारी मध्यरात्री 12.45 ऐवजी रविवारी सकाळी 8.15 वाजता एलटीटी स्थानकातून सुटल्याने तब्बल 8 तास…
Read More » *खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि.19 ) : गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण 2…
Read More »-

गुहागरमधील खराब रस्त्याचा मार्ग मोकळा; २४ मेपर्यंत काम सुरू होणार
गुहागर ते शासकीय विश्रामगृह तिसरे वाकणपर्यंतच्या खराब रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागली असून, गुहागरप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात पाठपुराव्याला यश आले…
Read More » -

“विराटला भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा..”, माजी क्रिकेटपटूची सरकारकडे मागणी, म्हणाला…
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ एकाच खेळाडूला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. भारतीय क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरला २०१४…
Read More » -

गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू; १५ पेक्षा जास्त भाविक जखमी!
गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना…
Read More »