Uncategorised
-
जादा गाड्यांमुळे काेकण मार्गावरून उशीरा धावत आहेत गाड्या
काेकण मार्गावरून धावणारी एलटीटी मडगाव एक्स्प्रेस शनिवारी मध्यरात्री 12.45 ऐवजी रविवारी सकाळी 8.15 वाजता एलटीटी स्थानकातून सुटल्याने तब्बल 8 तास…
Read More » *खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि.19 ) : गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण 2…
Read More »-
गुहागरमधील खराब रस्त्याचा मार्ग मोकळा; २४ मेपर्यंत काम सुरू होणार
गुहागर ते शासकीय विश्रामगृह तिसरे वाकणपर्यंतच्या खराब रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागली असून, गुहागरप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात पाठपुराव्याला यश आले…
Read More » -
“विराटला भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा..”, माजी क्रिकेटपटूची सरकारकडे मागणी, म्हणाला…
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ एकाच खेळाडूला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. भारतीय क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरला २०१४…
Read More » -
गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू; १५ पेक्षा जास्त भाविक जखमी!
गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना…
Read More » -
जर सागरी मंडळाचे प्रकल्प, बंदरे , जेट्टी ,मत्स्य व्यवसायात अवैध बांगलादेशी पाकिस्तानीआढळले तर – कसून चौकशी करा..!
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे कडक निर्देश मुंबई- कश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी…
Read More » मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जाऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय – मंत्री नितेश राणे
राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा* मुंबई,दि.२२ : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत…
Read More »-
दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले काढण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्याकडून मदत कक्षाची उभारणी
*मतदार संघातील विद्यार्थ्यांना कोणती अडचण आल्यास थेट संपर्क साधा आमदार किरण सामंत यांनी केले आवाहन नुकतेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा…
Read More » -
कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार
कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे मंगळवारी मुंबई येथे दुपारी तीन वाजता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश…
Read More » -
कोकणातील तरुणांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेऊन नोकरी व उद्योगाद्वारे कोकणचे नाव राज्य, देश आणि जगभरात करावे-खासदार नारायण राणे
कोकणातील तरुणांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेऊन नोकरी व उद्योगाद्वारे कोकणचे नाव राज्य, देश आणि जगभरात करावे. येथील जनतेचे दरडोई उत्पन्न…
Read More »