राष्ट्रीय बातम्या
-
जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यात धावला
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला…
Read More » -
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून…
Read More » -
पर्यावरणमंत्री संजय बनसोडे यांना पहिल्या लशींचा डोस एका कंपनीच्या तर दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा, मुंबईतील जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार
मुंबईतील जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. पर्यावरणमंत्री संजय बनसोडे यांना एक महिन्यापूर्वी देण्यात आलेल्या लसीचा पहिला डोस सिरम…
Read More » -
राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार
गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे…
Read More » -
पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन,पुढील सात दिवस बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा बंद
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. त्यात पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर…
Read More » -
जीएसटी कराच्या माध्यमातून सार्वकालिक उच्चांकी १.२४ लाख कोटी रुपये संकलित केले गेलेमार्च महिन्यात
अर्थव्यवस्थेवरील करोना साथीचे पाश सैलावत असून, सरलेल्या मार्च महिन्यांत सरकारकडून गोळा करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी महसुलाच्या…
Read More » -
आता केंद्र सरकारने अशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी -राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे
केंद्र सरकारने बुधवारी रात्री अल्पबचतीवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. मात्र अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला आणि…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ
राज्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर तपमानात वाढ झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता एप्रिल…
Read More » -
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल, -ना. नितीन गडकरी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना नेत्यांनी गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी…
Read More » -
काल दिवसभरात राज्यात ४३ हजार १८३ नवीन करोनाबाधित वाढले
राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी…
Read More »