राष्ट्रीय बातम्या
-
कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या लसीसाठी आता १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला
कोव्हिन पोर्टलवर कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या लसीसाठी आता १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. कोव्हिन डिजिटल पोर्टलवर दोन डोसच्या दरम्यानचा…
Read More » -
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावापरिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील सातत्याने संपर्क
मुंबई दि १७: तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच…
Read More » -
“ताउत्के” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर
अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका):- “ताउत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत…
Read More » -
सध्या चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून १२० किमी अंतरावर येऊन ठेपलं
तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…
Read More » -
एकीकडे पेट्रोलच्या किंमती शंभरच्या वर गेल्या असताना केंद्र सरकारने दुसरा धक्का देत देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याचे पाप भाजप सरकारने केले -जयंत पाटील
केंद्र सरकारने खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा केंद्रातील भाजप सरकारवर…
Read More » -
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा राज्यातील पहिला बळी गेला
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा राज्यातील पहिला बळी गेला आहे. रायगडमधील उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला…
Read More » -
केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या
देशातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खेड्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नव्या…
Read More » -
तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र स्वरुपाचे झाले असून सध्या ते मुंबईला खेटून पुढे गुजरातच्या दिशेने
तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र स्वरुपाचे झाले असून गुजरातच्या दिशेने ते सरकत आहे. सध्या ते मुंबईला खेटून पुढे सरकत आहे. मुंबईच्या समुद्र…
Read More » -
अकरावी प्रवेशासाठी आता शालेय शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार
दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर १६लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही…
Read More » -
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र…
Read More »