राष्ट्रीय बातम्या
-

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला,४५ लाख लोकांची माहिती लीक
हवाई वाहतूक क्षेत्रातील सार्वजनिक विमानसेवा कंपनी एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २०२१च्या शेवटच्या…
Read More » -

दहावी परीक्षेबाबत पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ,-उपमुख्यमंत्री अजित पवार
दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून…
Read More » -

जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपण्याची शक्यता
भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत थांबेल आणि जवळपास सहा ते आठ महिन्यांनी कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता भारत सरकारच्या…
Read More » -

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीच रुपडं लवकरच बदलणार
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीच रुपडं लवकरच बदलणार आहे. एकेकाळी मुंबईचं लक्ष केंद्रित करणारी दगडी चाळ येथे टोलेजंग इमारत…
Read More » -

ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जून पर्यंत मोफत मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा
मुंबई – राज्यात सुरु असलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज…
Read More » -

कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचे शस्त्र असलेल्या मास्कचा ५० टक्के लोक योग्यपद्धतीने वापर करीत नाहीत
कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचे शस्त्र कोणते असेल तर ते आहे मास्क. पण ५० टक्के लोक याच शस्त्राचा योग्यपद्धतीने वापर करता…
Read More » -

म्हाडाच्या ९०४८ इमारतींचे सर्वेक्षण, त्यामध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याचा दावा
म्हाडाने मान्सूनपूर्व तयारी जोरात केली असून पावसाळ्यात इमारती कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच धोकादायक इमारतींचा शोध…
Read More » -

नागपूरच्या ‘निरी’ अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राच्या नव्या संशोधनानुसार आता तुमच्या थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार
कोरोना चाचणी करण्यासाठी RT-PCR किंवा रॅपिड एन्टिजेन टेस्टचा वापर केला जातो. पण नागपूरच्या ‘निरी’ अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं…
Read More » -

राज्यातील ब्रेक द चेन आणि लॉकडाऊन संदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल
राज्यातील ब्रेक द चेन आणि लॉकडाऊनसंदर्भातही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट…
Read More » -

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार राज्यावर तर राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत असल्याचा संभाजीराजे यांचा आरोप
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार राज्यावर तर राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे अशी टीका खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे.…
Read More »