राष्ट्रीय बातम्या
-

दारूबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आणि दुर्दैवी-पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर भागात आदिवासींच्या…
Read More » -

राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीची शंभरीपार
सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलमध्ये करण्यात आलेल्या चालू महिन्यातील १४ व्या दरवाढीने इंधनाच्या किमतींनी गुरुवारी विक्रमी उच्चांकाला गवसणी घातली. राज्यातील ३६…
Read More » -

दहावीचा निकाल जूनअखेर लावू -शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा…
Read More » -

पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये १५ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाईल -आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात लॉकडाउन वाढवणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये १५ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाईल…
Read More » -

शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी काय केलं,”-नारायण राणे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करत आहेत. गुरुवारी त्यांनी शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
Read More » -

आता मराठी भाषेतून इंजिनिरिंगचे शिक्षण शक्य
इंजिनीयरिंगचे शिक्षण हे बहुतांशी इंग्रजी भाषेमध्येच आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना ही इंग्रजी अवघड वाटते. त्यामुळे इंजिनीयरिंगमध्ये त्यांचे प्रमाण…
Read More » -

राज्यात लॉकडाउन हटवला जाणार नाही-आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र…
Read More » -

ठाकरे सरकारने विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला
मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन…
Read More » -

भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.…
Read More » -

सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे-खासदार छत्रपती संभाजीराजे
मराठा आरक्षणावरुन भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असून नेमकी परिस्थिती समजून घेणार…
Read More »