स्थानिक बातम्या
-

मंत्री नितेश राणे यांनी आई सह महाकुंभात त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान
मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रयागराज येथे आई सौ.नीलम राणे यांच्यासह महा…
Read More » -

कळवंडेत कोळसा भट्ट्या लावणारे मोकाट
चिपळूण मधील टेरवमधील कोळसा भट्ट्यांना लगाम लावणार्या वन विभागाने गेले दोन दिवस कळवंडे येथे मोठी कारवाई झाली. या गावातील तब्बल…
Read More » -

जिल्ह्यात २ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी, दि. 15 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी 00.01 वाजल्यापासून ते 2 मार्च 2025 रोजी…
Read More » -

निवृत्त शिक्षकास मारहाण; आरोपीला १ महिन्याची सक्तमजुरी
राजापूर तालुक्यातील ओणी येथील निवृत्त शिक्षक रमेश निवृत्ती जाधव यांना मारहाण करणाऱ्या ओणी येथील प्रवीण मनोहर गुरव याला १ महिन्याची…
Read More » -

कोकण रेल्वेच्या करमाळी स्पेशल या गाडीतून प्रवास करण्याऱ्या महिलेची बॅग चोरून साठ हजार चा ऐवज लंपास
कोकण रेल्वेच्या करमाळी स्पेशल या गाडीतून प्रवास करण्याऱ्या महिलेची बॅग अज्ञात चोरट्याने पळविली. त्यामध्ये एकूण ६० हजाराचा मुद्देमाल होता. शहर…
Read More » -

रत्नागिरी बाजारपेठेत सामान्यांना न परवडणारा हापूस दाखल
यावर्षी बदलत्या हवामानात हापूस आंबा उशिराने हाती यत असून बाजारपेठेतही महागड्या दराने विकला जात आहे. अद्याप स्थानिक आंबा बाजारात येत…
Read More » -

मधुरांगण फाऊंडेशनतर्फे कैलास नागचाफा रोप निशुल्क वितरित.
कोकणातील दुर्मिळ आणि बहुगुणी औषधी वनस्पती म्हणजे कैलास नागचाफा याचे अनेकविध आजारांवर उपाय म्हणून उपयोग केला जातो. कैलास नागचाफा आणि…
Read More » -

रत्नागिरीच्या डॉ. सीमा कांबळे यांची थायलंडमध्ये व्याख्याता म्हणून नियुक्ती.
रत्नागिरी शहरानजिकच्या पानवल येथील डॉ. सीमा मेढे-कांबळे यांची थायलंडमधील महिदोल विद्यापीठाच्या आसियान इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये व्याख्याता…
Read More » -

उबाठा गटाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून शिवसैनिक दत्ता कदम यांची नियुक्ती
विलास चाळके यांच्या हकालपट्टी नंतर शिवसेना ( उबाठा ) गटाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून शिवसैनिक दत्ता कदम यांची नियुक्ती…
Read More » -

अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेताना.
२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला…
Read More »