स्थानिक बातम्या
-

रेल्वे फाटक बंद करूनच रेल्वे मार्गस्थ, कोकण रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण.
चिपळुणातील कळंबस्ते येथे २२ फेब्रुवारी रोजी गट नंबर २० येथील गेटमनला वंदेभारत रेल्वे येत असल्याची सूचना मिळताच त्यांनी गेट बंद…
Read More » -

राज्यस्तरिय महसूल स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावून कोकण विभागाने बाजी मारली.
नांदेड येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय महसूल सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेत कोकण विभागाने सर्वाधिक ३४१ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.…
Read More » -

शुद्ध दुधाच्या नावाखाली रत्नागिरीकर पीत होते भेसळयुक्त दूध
रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात दूध संकलन आणि वितरण यावर होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन अन्न औषध प्रशासनाकडून या व्यवसायावर करडी नजर…
Read More » -

चिपळुणातील पवन तलाव मैदानाला स्व. पी. के. सावंत यांचे नाव द्यावे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश उर्फ बाबू काणे यांची मागणी.
आमदार शेखर निकम यांनी पवन तलाव मैदान विकसित होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी क्रीडांगणाच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिल्याने शहरात दर्जेदार मैदानाची…
Read More » -

स्थानिक जनतेला हवी असेल तरच रिफायनरी होईल, भाजपचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ.
रिफायनरी आपल्या भागात आणायची की नाही हा सर्वस्वी येथील जनतेचा निर्णय आहे. त्यामुळे येथील जनतेने आता आपल्याला रिफायनरी हवी आहे…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात उबाठाची गळती सुरूच, शिवसेना उबाठा चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांचा पक्षाला जय महाराष्ट्र
शिवसेना उबाठा चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावरील बाव नदी येथील देवरुख कडे जाण्यासाठी लावण्यात आलेला दिशादर्शक फलक चुकीच्या दिशेला.
मुंबई-गोवा महामार्गावरील काही फलक वाहनचालकांची दिशाभूल करणारे ठरत आहे. हातखंबा येथून संगमेश्वर येथे जाताना बावनदी बसथांब्यानजीक असलेला हा फलक चुकीची…
Read More » -

सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारी शनिवारची सुट्टी रद्द व्हावी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अमेय परुळेकर यांची मागणी.
रविवार, शनिवारची सुट्टी, अधिक इतर सणांच्या सुट्ट्या, सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना मिळत असतात. यामुळे त्यांना काम करायला कमी दिवस…
Read More » -

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नोंदणीसाठी शुक्रवारी गुहागरात मेळावा
रत्नागिरी, दि. 27 :-केंद्र शासनाच्या एम.एस.एम.ई विकास कार्यालय, भारत सरकार, मुंबई व राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात मधुमेह,कर्करोग व रक्तदाब तपासणी करीता विशेष मोहिम
असांसार्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ३० वर्षावरील सर्व व्यक्तीची मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय मुख…
Read More »