स्थानिक बातम्या
-

चिपळूण तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रात रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे आशा सेविकांना मार्गदर्शन.
रत्नागिरी : प्रतिनिधी वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील सावर्डे, शिरगाव, अडरे आणि…
Read More » -

देवरूख एसटी आगारात मद्यधुंद अवस्थेतील एसटी चालकाचे अधिकार्यांशी गैरवर्तन, गुन्हा दाखल.
देवरूख एसटी आगार समस्यांच्या गर्तेत असतानाच गुरूवारी चालक तथा वाहक म्हणून कार्यरत असलेल्या संतोष राठोड याने मद्यधुंद अवस्थेत अधिकारी वर्गाशी…
Read More » -

गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी आरखडा १०२ कोटीचा निधी मात्र चाळीस कोटीचा प्राप्त
आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर झळकणार्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे या तीर्थक्षेत्र या पर्यटनस्थळाचा कायापालट करण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करून…
Read More » -

संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणात १० टक्केच पाणीसाठा
संगमेश्वर तालुक्यातील तेलीवाडी तलावात भगदाड पडल्याने गेली २ वर्ष उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असणार्या दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा…
Read More » -

वाकेड घाटात कंटेनर पलटी होऊन दोघे गंभीर जखमी, कंटेनर जळून खाक.
मुंबई- गोवा महामार्गावरील वाकेड घाटात कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर लागलेल्या भीषण…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील महिलेचा.
मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे सोमवारी रात्री जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश मिळत आहे. वरिष्ठ पोलीस…
Read More » -

दापोली तालुक्यातील टेटवली विहिरीत आलेल्या मगरीला जीवदान
दापोली तालुक्यातील टेटवली मोहल्ला येथे एका घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत पावसाळ्यात मूळ अधिवास सोडून आलेल्या मगरीला वनविभागाने पिंजर्यात पकडून सुरक्षितरित्या…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावरील खचलेल्या संरक्षक भिंतीवर मलमपट्टी
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर खचलेल्या संरक्षक भिंतीवर अखेर डागडुजी करण्यात आली आहे. मात्र डागडुजी करताना केवळ मलमपट्टी करण्यात…
Read More » -

दापोलीत कासवाची २२९ पिल्ले समुद्रात सोडली.
समुद्र कासवांची अर्थात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची दापोली किनार्यावर यावर्षी १३,९९४ अंडी सरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये आंजर्ले व दाभोळ…
Read More » -

राजापूर तालुक्यातील दोनिवडे अपघातातील जखमी युवकाचे निधन.
राजापूर तालुक्यातील दोनिवडे येथील तीव्र उतारावर दुचाकीच्या झालेल्या अपघातामधील जखमी युवक अरविंद अनंत गोरूले (२७) याचे रत्नागिरी येथे उपचारादरम्यान निधन…
Read More »